Posts

नमो शेतकरी योजना खात्यात जमा होणार 4000 रुपये लाभार्थी यादी जाहीर

आपल्या राज्यातील शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्याचे आहे तुम्ही महाराष्ट्र राज्य सरकारने अमोल शेतकरी महासन्मान योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचे द्वारे राज्यातील शेतकऱ्यांच्या दरवर्षी जवळजवळ सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत जेणेकरून माझे ते शेतकरी सक्षम आणि स्वलंबी होतील प्रधानमंत्री किसान योजनेवर धरतीवर राज्य शासनाने नमो शेतकरी महासंबंधीचा योजना जाहीर केली आहे परंतु अध्यापही पहिला शेतकऱ्याचा हप्ता जमा झाला नाही याबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर पहिला हप्ता जमा करण्याचे निर्देश दिले आहे . परंतु राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा पहिला हप्ता ही मिळेल नाही नमो शेतकरी सन्मान योजनेचे अंमलबजावणी साठी तयार करण्यात आले सॉफ्टवेअरचा शेवटचा शासनापर्यंत पूर्ण न झाल्यामुळे भीती वाटप व रखडल्याची माहिती सूत्रांनी अलीकडे गेले आहे जवळजवळ 86.60 लाख राज्याचे शेतकरी शेतकऱ्यांच्या नमून योजनेच्या लाभ मिळणार आहे या योजनेमध्ये दर चार महिन्यानंतर शेतकऱ्याच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा केली जाणार आहे म्हणून वर्षी ही रक्कम जवळपास 6000 रुपये शेतकऱ्यांचे बँक खाते ही रक्...

पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरु इथे बघा सुपंर्ण माहिती | पीक विमा २०२३

Image
  नमस्कार शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्याच्या बँक खात्यात रब्बी पिक विमा जमा होण्यास सुरू केला जाणार यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून रब्बी पिक विमा साठी कोण कोणते कंपनी होते त्यानंतर जिल्हा भरती आरोग्य पिक विमा भरलेला आहे अशा लाभार्थ्यासाठी किती रुपयाची निधी मंजूर करण्यात आली आहे यासंदर्भात डिटेल्स माहिती शासन निलावधी देण्यात आलेली आहे सविस्तर इथे आपण शासनाने समजून घेणार आहोत .           शेतकरी बांधवांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 22 23 साठी पिक विमा राज्य हिचा अनुदान रक्कम पंचवीस कोटी ५५ लाख ४९००० 22 रुपये इतकी रक्कम विभाग कंपन्या आधार करण्यासाठी विद्युत करण्याबाबत महाराष्ट्र शासन २६ सप्टेंबर 2003 रोजी हा महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगामा 22 व रब्बी हंगाम 22 23 शासन निर्णय एक सात 2022 होणे भारतीय कृषी विमा कंपनी आयसीसी लवट जनरलीस कंपनी एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या पाच विभाग...

पिक विमा यादी जाहीर सरसकट जिल्हानुसार यदि

Image
                                        नमस्कार शेतकरी बांधवांना एक अतिशय आनंदाचे बातमी या ठिकाणी आलेली आहे . पिक विमा सरसकट जाहीर झालेला आहे.   या जिल्ह्याची यादी बघा                                        पहिला जिल्हा  तर बुलढाणा मध्ये 98 गाव पात्र ठरलेले आहे. त्याचे अनिवार्य 47 आलेली आहे.  त्यानंतर बीड मधील पाहिले मित्रांनो ६४ गावात फक्त या ठिकाणी पीक मिळण्यासाठी पात्र आहे तिचे अनिवार पाहिलं  तर 48 आहे .त्यानंतर जालना मधील 144 गाव पिकविण्यासाठी पात्र ठरलेले असून 48 आलेले आहेत. यवतमाळमध्ये मित्रांमध्ये   161 गावे होण्यासाठी पात्र ठरलेले असून 47 अनिवार्य आलेले  आहे.  त्यानंतर नाशिक मध्ये पाहिलं होतं 91 हे पात्र ठरलेले असून  47 ची अनिवार्य आलेली आहे.                      ...

जिल्हा परिषदांमध्ये मेगा भरती

Image
 जिल्हा परिषद भरतीसाठी 2023 :34  जिल्हा परिषदामध्ये जवळपास १९ हजारहून अधिक पदाची भरती सुरू आहे . पण या भरतीचा अर्ज भरताना त्यातली एक अट सध्या राज्यात एकच चर्चा आहे . ती महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद भरतीची . यामध्ये जवळपास १९ हजारहून अधिक पदे रिक्त असून त्यासाठी ही भरती होणार आहे . त्यामुळे अनेकजन या भरती मध्ये अर्ज करताना दिसत आहे . पण हा अर्ज करताना सर्वानी एक बाब गंभीरयाणी वाचने गरजेचे आहे . कारण ही एक चूक तुम्हाला महागात पडू शकते . कारण या भरतीसाठी उमेदवार , नोकरीसाठी सोयीचे पडले म्हणून आपला जिल्हा पाहून अर्ज भारतात शिवाय संधि हाताची जायला नको म्हणून नजीकचा जिल्हा पाहून त्याही परिषदे नोकरी साठी अर्ज करतात . ईथे नाही नोकरी मिळाली तर तिथे तरी मिळेल या भावनेने उमेदवार एकहून अधिक परिषदसाठी अर्ज दाखल करतात . जर तुम्हीही असच काही करत असाल तर थांबा , कारण असे कृत्ये तुमच्या हाताखाली नोकरीची संधि हिरावून घेऊ शकते .                                                ...

तलाठी भरतीचे वेळापत्रक जाहीर

Image
      तलाठी भरतीचे वेळापत्रक जाहीर :     भूमी अभिलेख  विभागीच्या तलाठी गट क या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या . ही परिक्षा १७ औगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत होणार आहेत . परीक्षा  घेण्याची तयारी पूर्ण झाली असून पात्र उमेदवारणा  परीक्षा केंद्राचे नाव किमान दहा दिवस आधी  येणार आहे . राज्यभरातून तलाठी पदाच्या ४४६६ या पदासाठी ११ लाख दहा हजार ५३ उमेदवार बसणार आहेत . या उमेदवारणा परीक्षा वेवस्थित           देता यावी , यासाठी राज्यातील प्रत्यक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असणार आहे . ही परीक्षा तीन सत्रात होणार आहे . त्यामध्ये सकाळी ९ ते ११ दुपारी १२.३० ते २.३० आणि सायंकाळी ४.३० ते ६.३० अशी वेळ निक्षीत करण्यात आली आहे .            आणि उमेदवाराना  ऑनलाइन परीक्षाचे गाव अगोदर समजणार असून परीक्षा केंद्र ,मात्र तीन दिवस अगोदर प्रवेक्षीकेबरोबर दिसणार आहेत . या संदभातील पूर्ण परिपत्रक खालील दिलेल आहे . तसेच या लिंक वर जाऊन नवीन TCS /IBPS पॅटर्न तलाठ...

पोस्टात 30 हजार जगासाठी भरती कोणतीही परीक्षा न देता.

Image
                                             भारतीय पोस्ट खात्यामध्ये ग्रामीण डाकसेवेच्या या पदासाठी बंपर भारती निघाली आहे. या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ५  आगस्ट सुरू झाली आहे . तसेच हे अर्ज जमा करण्याची अतिम तारीख ही २३ औगस्ट आहे. ईचूक उमेदवार india post चं अधिकृत संकेतस्थळ असलेल्या indiapostgdsonaline . gov. in च्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करू शकतात .                             या भारतीसाठी अर्ज करणारे उमेदवार २४ औगस्ट २६ औगस्ट पर्यंत  आपले उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात . indian post GDS bharti २०२३ च्या अंतर्गत ३० हजार ४१ पदे भरली जाणार आहे.  जर तुम्ही भारतीय पोस्ट खात्यामध्ये नोकरी ईचूक असाल ,तर खालील गोष्टी तुम्हाला ठरतील .                                          ...